Tuesday, February 9, 2010

क्रिकेट


दोन दिग्गज नेत्यांची परवा झाली भेट,
चर्चेचा विषय होता only क्रिकेट.
राज्यात बाकी सारं आलबेल आहे,
क्रिकेटशिवाय सर्वांचेच जीवन व्यर्थ आहे.
पाणी, महागाई, आत्महत्या, बेरोजगारी, दहशतवाद....सारे सारे विसरून जाऊया,
चला....सारे मिळून क्रिकेटच्या नशेत बुडून जाऊया.


- कवी अनपढ (राजेंद्रकुमार महाजन)
९ फेब्रुवारी २०१०

2 comments: