दोन दिग्गज नेत्यांची परवा झाली भेट,
चर्चेचा विषय होता only क्रिकेट.
क्रिकेटशिवाय सर्वांचेच जीवन व्यर्थ आहे.
पाणी, महागाई, आत्महत्या, बेरोजगारी, दहशतवाद....सारे सारे विसरून जाऊया,
चला....सारे मिळून क्रिकेटच्या नशेत बुडून जाऊया.
- कवी अनपढ (राजेंद्रकुमार महाजन)
९ फेब्रुवारी २०१०
kavi anpadh vachan, likhan changla ahe tumcha :)
ReplyDeletehahahahahaha.....sahi re....
ReplyDelete