Wednesday, October 19, 2011

आठवण



माणूस गेल्यावरच त्याची आठवण प्रकर्षाने का व्हावी ? उमगत नाही.
(एकत्र)असतानाची भांडणे, मतभेद यांची गरज आता मनाला पटत नाही.

मित्रा...तुझ्या आठवणीशिवाय एकही दिवस गेला नाही, असे उगाचच बोलणार नाही.
पण सत्य आहे की तुझी आठवण बरोबर न घेता एकही दिवस आला नाही.

- राजन महाजन (२० ऑक्टोबर २०११)