राडा मन
Wednesday, October 19, 2011
आठवण
माणूस गेल्यावरच त्याची आठवण प्रकर्षाने का व्हावी ? उमगत नाही.
(एकत्र)असतानाची भांडणे, मतभेद यांची गरज आता मनाला पटत नाही.
मित्रा...तुझ्या आठवणीशिवाय एकही दिवस गेला नाही, असे उगाचच बोलणार नाही.
पण सत्य आहे की तुझी आठवण बरोबर न घेता एकही दिवस आला नाही.
- राजन महाजन (२० ऑक्टोबर २०११)
Thursday, January 20, 2011
आपकी मेहेरबानी
हमारी आँहे, आपकी मेहेरबानी
हमारी धड़कन, आपकी मेहेरबानी
हम जिंदा है, आपकी मेहेरबानी
कत्ल हो रहे है बार बार, आपकी मेहेरबानी
- राजन महाजन (21 जन्वरी 2011)
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)